राहुल नार्वेकर

नार्वेकरांच्या माघारी : गोष्ट पडद्यामागची...

शिवसेनेचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी ऐनवेळी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानं शिवसेनेला जबर धक्का बसलाय.

Mar 14, 2014, 10:45 AM IST

राहुल नार्वेकर करणार अखेरचा जय महाराष्ट्र?

शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र, नार्वेकर यांनी शिवसेनेला जोरदार दे धक्का दिलाय. त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे शिवबंधन धागा तुटला आहे.

Mar 13, 2014, 06:10 PM IST

सेनेच्या नार्वेकरांची माघार, विधान परिषद बिनविरोध

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं निवडणुकीच्या रिंगणात ९ उमेदवार राहिल्यानं निवडणूक बिनविरोध झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र यासाठी १० जणांचे अर्ज आल्यामुळं निवडणूक होणार होती. आता राहुल नार्वेकर यांनी माघार घेतल्यामुळं निवडणून बिनविरोध झाली असून घोडबाजारालाही चाप बसला आहे.

Mar 13, 2014, 02:45 PM IST