राज्यात पुन्हा निवडणुका

युती तुटणार, राज्यात मध्यावधी निवडणुका होणार ?

आगामी ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपला जर चांगलं यश मिळालं तर मग महाराष्ट्रात शिवसेनेशी कायमची युती तोडून स्वबळावर निवडणुका लढून राज्यातही सत्ता आणण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. त्यामुळे राज्यात मध्यवती निवडणुका होणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

Mar 1, 2017, 01:42 PM IST