मकरंद अनासपुरे

अक्षय कुमार पुन्हा धावला शेतकऱ्यांच्या मदतीला, ४० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलाय. शेतकऱ्यांसाठी त्याच्या मदतीचा ओघ सुरूच आहे.

Nov 5, 2015, 09:24 AM IST

नाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावलाय. अक्षयने मंगळवारी आपल्या मदतीच्या कार्याला सुरूवात केलीय. तो तब्बल ९० लाखांची मदत शेतकऱ्यांना करणार आहे.

Sep 16, 2015, 09:56 AM IST

दुष्काळग्रस्तांना मदत करायचीय, नाना-मकरंदने जाहीर केला अकाऊंट नंबर

राज्यात त्यातल्या त्यात मराठवाड्यात असलेली दुष्काळ परिस्थितीपाहून तुमचं मन हेलावत असेल. जर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेसोबत तुम्हालाही दुष्काळग्रस्तांना मदत करायची असेल तर आता थेट मदतीच्या अकाऊंटमध्ये आपण आपली मदत पोहोचवू शकता.

Sep 15, 2015, 04:06 PM IST

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे या... नाहीतर...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बॉलिवूडला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. मनसेनं बॉलिवूडला धमकीच दिलीय, जर ते पुढे आले नाही तर त्यांच्या चित्रपटांवर बंदी घातली जाईल.

Sep 9, 2015, 12:10 PM IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र येण्याचं नानाचं राजकारण्यांना आवाहन

सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना राजकीय पक्षांनी आपापसात भांडण्याऐवजी, या कठीण परिस्थितीत एकत्र येण्याचं आवाहन अभिनेता नाना पाटेकर यांनी केलं आहे. या राजकीय नेत्यांना एकत्र आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्याशी आपण स्वतः बोलणार असल्याचंही नाना पाटेकर यांनी लातूरमध्ये सांगितलं. 

Sep 6, 2015, 10:03 AM IST

नाना, मकरंद अनासपुरे ग्रामीण जनतेचे खरेखुरे हिरो

(जयवंत पाटील, झी 24 तास) महाराष्ट्राचे आजचे खरे हिरो जर कुणी असतील तर ते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. ग्रामीण महाराष्ट्रांची संवेदना या दोन व्यक्तींना जाणवली. ग्रामीण जनतेनेही नाना आणि मकरंद अनासपुरे यांचे भरभरून आभार मानलेत, गावच्या पोरांच्या मनात नानांची आणखी एक वेगळी प्रतिमा उभी राहिली आहे.

Aug 11, 2015, 07:29 PM IST

'स्वच्छ भारत अभियाना'चं काही भाजप आमदारांनाच वावडं- अनासपुरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत भाजपचेच काही आमदार उदासिन असल्याचं समोर आलंय. अभिनेता मकरंद अनासपूरे यानंच मुंबईतल्या एका सरकारी कार्यक्रमात याचा गौप्यस्फोट केलाय. 

Feb 5, 2015, 12:12 PM IST