भीषण पूरस्थिती

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे आसाममधील अनेक गावं पूराच्या पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. आसाममधील पूरात आतापर्यंत २६ जणांचा बळी गेला आहे.

Jul 10, 2017, 09:52 AM IST