भारत पाकिस्तान मालिका

भारत-पाक क्रिकेट सुरक्षेबाबत गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव नाही

भारत आणि पाकिस्तानदरम्यान मालिकेसाठी सुरक्षेबाबत कोणतेही आवेदन आले नसल्याचे स्पष्टीकरण भारताच्या गृहमंत्रालयाने दिले आहे. दोन्ही देशांदरम्यानची मालिका त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याने भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) गृहमंत्रालयाला आवेदन पाठवले नसल्याचे सांगितले जात आहे.

Nov 27, 2015, 01:15 PM IST