भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

क्लार्कचा भारताला ४-० असं पराभूत करण्याचा निर्धार

भारता विरुध्दच्या कसोटी मालिका ४-० अशी जिंकल्या शिवाय आमच्या संघाला समाधान लाभणार नसल्याचं ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कने म्हटलं आहे. भारतीय संघाने या मालिकेत लागोपाठ तीन कसोटी सामन्यात अपमानास्पद पराभवाचा सामना केला आहे.

Jan 22, 2012, 08:14 PM IST

भारताचा 'डाव' आटोपला, सलग तिसरा पराभव

ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या कसोटी मालिकेत भारतावर परत एकदा नामुष्की आढावली. ऑस्ट्रलियाने पर्थची तिसरी कसोटी एक डाव आणि ३७ रन्सनी जिंकली. मेलबर्न, सिडनी पाठोपाठ पर्थमध्येही भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली.

Jan 15, 2012, 02:38 PM IST

गावस्करांचे भारतीय खेळाडूंवर ताशेरे

माजी कर्णधार सुनील गावस्कर सरावाला टांग मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंवर कडाडले आहेत. भारतीय खेळाडूंनी आपण क्रिकेट खेळण्यासाठी गेलो आहोत भटकंतीसाठी नाही हे लक्षात ठेवावं अशा शब्दात गावस्करांनी समाचार घेतला. भारताला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यात अपमानास्पद पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Jan 6, 2012, 11:37 PM IST