भरतीवर टाच

केंद्रातील काँग्रेस सरकारची नोकर भरतीवर टाच

केंद्र सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने केंद्राने थेट नोकर भरतीवर टाच आणली आहे. त्यामुळे वाढती बेरोजगारी हे आता अधिक चिंतेचा विषय झाली आहे.

Sep 19, 2013, 09:34 AM IST