ब्रिगेडिअर हेमंत महाजन

देशासमोरची बहुआयामी सुरक्षा आव्हाने

गेल्या काही दिवसात भारतावर विवीध दिशांनी व मार्गांनी हल्ले करण्यात आले. या वरुन देशासमोरचीसुरक्षा आव्हाने किती गंभीर आहेत हे लक्षात यावे.‘जेएनयू’मध्ये देशविरोधी घोषणा देण्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या उमर खालिदला रामजस महाविद्यालयात बोलावण्यावरून सुरू झालेल्या आंदोलनामुळे दिल्ली ढवळून निघाली.

Mar 13, 2017, 06:36 PM IST

ब्लॉग : पॅरिस हल्ला आणि भारत

फ्रान्स एक सहिष्णूत देश 

Nov 19, 2015, 04:30 PM IST

कसाबवरील खर्च एक अब्जावर जाणार

दहशतवादाचे भयाण सावट केवळ भारतावरच नव्हे, तर जगभर सगळीकडेच पडलेले आहे. गेल्या दशकभरात ६६ देशांतील लाखो दहशतवाद्यांना अटक करण्यात आली व दहशतवाद्यांना न्यायालयांनी शिक्षाही सुनावल्या. भारताची परिस्थिती मात्र उलटी आहे.

Aug 30, 2012, 12:45 PM IST