पंतप्रधान मनमोहन सिंह

चीनने सीमावादावर लवकर तोडगा काढला पाहिजे - पंतप्रधान

चीन आणि भारतादरम्यान असलेल्या सीमावादावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, असं पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी म्हटलं आहे. सध्या चीनच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधानांनी कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Oct 24, 2013, 02:53 PM IST

मी काय आता पंतप्रधानांना मारू? - ममता बॅनर्जी

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात फारच तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Jan 22, 2013, 11:33 AM IST