दामिनी गोस्वामी

तिची चूक झाली पण, ही शिक्षा योग्य आहे का?

विद्यार्थ्यांचा निष्काळजीपणा त्यांचंच भविष्य कसं बिघडवू शकतो याचा अनुभव बोरीवलीच्या एका कॉलेजच्या विद्यार्थिनीनं घेतला. या निष्काळजीपणाचा फटका तिला बसला आणि बारावीच्या परीक्षेत ती चक्क नापास झाली.

Jul 8, 2015, 09:55 PM IST