दहशतवाद्यांना संपवण्यासाठी

दहशतवाद्यांना संपवण्यासाठी लष्कराने मागितले फक्त ६ महिने

उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकने लष्कर आणि सरकारने दहशतवाद्यांशी निपटण्यासाठी मोठी योजना तयार केली आहे. लष्कराने म्हटलं आहे की, सरकारने फक्त ६ महिन्यांचा वेळ द्यावा. या दरम्यान पीओकेमधल्या सगळ्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त करुन टाकू.

Oct 4, 2016, 10:33 AM IST