दलित वस्ती

मतदान न केल्याने सरपंचाने दलित वस्तीतील ३५ घरे पेटविली

ग्रामपंचायत निवडणुकीत बाजूनं मतदान न केल्यामुळं सरपंचानं गावातल्या दलित वस्तीतली ३५ घरं पेटवून दिली. ही घटना आहे उत्तर प्रदेशातल्या सीतापूर जिल्ह्यातील देहलिया पत्ती गावातली. 

Mar 22, 2016, 01:30 PM IST

झी मीडियाचा दणका, दलित समाजाला मिळाले पाणी

जिल्ह्यातल्या खिरवडे गावातल्या दलित समाजावर पिण्याच्या पाण्यासाठी अघोषित बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. या विषयाला वाचा फोडल्यानंतर दलित समाजाला न्याय मिळाला.

Apr 17, 2015, 04:35 PM IST