टोल बंद

मुंब्रा बायपास कामासाठी २ महिने टोल बंद

 ठाण्यातील आनंदनगर टोलनाका बंद करण्यात आलाय.

May 14, 2018, 10:55 AM IST

इंग्रजांनी १८२ वर्षांपूर्वी बंद केलेल्या टोलची कहानी

राज्यभरातील टोलवसुलीविरोधात जनतेच्या मनात आजही असंतोष धुमसतोय, पण ज्यांनी भारतावर राज्य केलं, त्या इंग्रजांनाही कधीकाळी जनतेवर दयामाया दाखवावी असं वाटलं, म्हणून त्यांनीही टोलबंद केला.

Jan 27, 2014, 09:38 PM IST

आजपासून टोल भरू नका, राज ठाकरेंचं आवाहन

नागरिकांनी आजपासून टोल भरणं बंद करावा, यापुढे कुणीही टोल भरू नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना केलंय. आता नागरिकांच्या मदतीसाठी आणि संरक्षणासाठी मनसे कार्यकर्ते टोल नाक्यांवर उभे राहणार असल्याचंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलंय.

Jul 24, 2012, 12:01 PM IST