केळी

वादळीपावसामुळे जळगाव जिल्ह्यात मोठं नुकसान

गारपीट आणि वादळामुळे जिल्ह्यातील विटनेर येथील एका शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Dec 15, 2014, 07:06 PM IST

अमिताभजी, जळगावची केळी गेली कुठे?

अमिताभ बच्चन महाराष्ट्राच्या फलोत्पादन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाले आहेत. ते आता महाराष्ट्राच्या फळांचे मार्केटिंग करणार आहेत. अमिताभ बच्चन हे राज्याच्या फळांची काळजी घेणार आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीला सुरूवातही केली आहे. याचे फोटो सोशल नेटवर्किंगवरही झळकले आहेत.

Aug 7, 2014, 10:18 PM IST

‘केळ्या’ने होते रे, त्वचेसाठी ‘केळे’ची पाहिजे!

तुमच्या चेहऱ्यावर जर नकोशा वाटणाऱ्या सुरकुत्यांनी जाळं विणायला सुरूवात केली असेल, तर केळी खाणं सुरू करा. केळ्यामध्ये असणाऱ्या पोषकतत्त्वांमुळे सगळ्या फळांमध्ये केळं हे सर्वांत लाडकं फळ आहे .

Mar 13, 2012, 03:24 PM IST

कटतीला केळी शेतक-यांचा विरोध

रावेर तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारपासून प्रती क्विंटलला 3 किलो कटतीला शेतक-यांनी उघड विरोध केला होता.

Oct 16, 2011, 06:42 AM IST