कांदा

मनमाडमध्ये गारांचा खच, कांदा डाळिंबाचं नुकसान

मनमाडमध्ये गारांचा खच, कांदा डाळिंबाचं नुकसान

Apr 12, 2015, 08:14 PM IST

विधानसभा निवडणुकीत कांदा राजकारण्यांना रडवणार

जसजशा विधानसभा जवळ येतायत. तसंतसं कांद्याचं राजकारण अधिकच रंगू लागलंय. कांद्याचंच नव्हे तर डाळिंबाचेही भाव घसरल्यानं शेतकरी मोदी सरकारवर नाराज आहे. याचा फटका बसणार हे लक्षात आल्यानं महायुतीचे साथीदार असलेली स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. अखेर प्रश्न सत्तेचा आणि मुद्दे तापत ठेवण्याचा आहे. 

Sep 10, 2014, 04:50 PM IST

शरद पवार आजही शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्रीच?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्याला पाच वर्षांसाठी सुटीवर पाठवलं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवारांना आजही शेतकरी शेतीशी संबंधित गोष्टींवर निवेदनं देत असतात.

Jul 20, 2014, 12:23 PM IST

कांदा-बटाटा उत्पादकांवरची बंधनं सैल; दलालांना चाप

महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नव्यानं उपययोजना करण्यासाठी कांदा आणि बटाटा एपीएमसी कायद्यातून वगळण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 2, 2014, 09:52 PM IST