कलम १४४ लागू

प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोनभद्रमध्ये कलम १४४ लागू

पोलिसांनी सोनभद्रमध्ये कलम १४४ लागू केली आहे.

Jul 19, 2019, 02:07 PM IST

भारत-पाक सीमाभागातील गावांमध्ये कलम १४४ लागू

राजस्थानमध्ये ४ जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानशी सलग्न एकूण 1037 किलोमीटरच्या सीमा भागात मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. बीएसएफ आंतरराष्ट्रीय सीमा भागांवर कडक लक्ष ठेवून आहेत. सीमा भागातील गावांमध्ये ही कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

Oct 2, 2016, 12:20 PM IST