ऑस्ट्रेलिया विरुध्द कसोटी

भारतीय संघ आपली कामगिरी उंचावलेलीच ठेवेल- कर्णधार विराट कोहली

रांची - गेल्या कसोटीत उंचावलेली आमची कामगिरी धर्मशाळा कसोटीतही कायम राहील, असं कर्णधार विराट कोहली विश्वासाने सांगतोय.
 
रांचीतील संघाच्या कामगिरीवर कर्णधार कोहली समाधानी आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्दचा कसोटी सामना भारतच जिंकेल, असा त्याला विश्वास आहे. हा सामना अटीतटीचा होणार, यात शंका नाही.

Mar 21, 2017, 05:41 PM IST