आपलं

तुम्हाला माहित आहे मृत्यूनंतर आपलं काय होतं ?

माणसाचा मृत्यू झाल्यानंतर माणसाचं काय होतं याबाबत अनेकांच्या मनात शंका असेल. अनेकांचा पूनर्जन्मावर विश्वास आहे तर अनेकांचा नाही. काही लोक म्हणतात माणसाचा शरीर मरतं पण  आत्मा मात्र जिवंत असतो. माणूस एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. अशा अनेक कल्पना आहेत.

Jan 10, 2016, 05:16 PM IST