अनन्या पटवर्झन

'आयसीएसई' बोर्डात मुंबईची अनन्या देशात पहिली

 मुंबईतील अनन्या हर्षद पटवर्धनने  'आयसीएसई' बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. तर, कोलकत्याचा सौगाता चौधरी यानेही ९९.२० टक्के मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. देशात पहिल्या क्रमांकावर तीन विद्यार्थी आले आहेत.

May 18, 2015, 04:35 PM IST