अंतिम वर्षाच्या परीक्षा

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात, ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. 

Sep 3, 2020, 06:45 PM IST

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय व्हायची शक्यता

राज्यातल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.

Sep 2, 2020, 06:19 PM IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा केंद्रावर न घेण्याचं सरकारचं मत

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने काल महत्त्वाचा निर्णय दिला.

Aug 29, 2020, 04:37 PM IST

'विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावताय; मग नेत्यांनाही संसदेत कामकाजासाठी बोलवा'

एखाद्याच्या जीवापेक्षा परीक्षा महत्त्वाच्या आहेत का? 

Aug 29, 2020, 08:41 AM IST

न्यायालयाच्या निर्णयाचा आदर, आता परीक्षा घेण्याच्या तयारीला लागू- उदय सामंत

पालक आणि कोविडची वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. 

Aug 28, 2020, 01:43 PM IST

'एका 'बबड्याच्या' हट्टापायी सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान केले'

आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यास नकार दिला. 

Aug 28, 2020, 12:31 PM IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत - सर्वोच्च न्यायालय

३० सप्टेंबरच्या आधी परीक्षा आधी घेणं अनिवार्य नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. 

 

Aug 28, 2020, 11:24 AM IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार का? सुप्रीम कोर्टात आज निकाल

युजीसीच्या निर्देशा विरोधात आव्हान देणारी याचिका महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिशा सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केली होती

Aug 28, 2020, 08:28 AM IST

ऑनलाईन परीक्षांचा दिल्ली पॅटर्न महाराष्ट्रात राबवणे शक्य नाही- उदय सामंत

ऑनलाइन परीक्षांबाबतीत कुलगुरूंचं मत प्रतिकूल आहे. ग्रामीण भागात निम्म्या ग्रामपंचायतीत इंटरनेट नाही. 

Aug 11, 2020, 05:46 PM IST

कोणत्या आधारावर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्यात; सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

राज्य सरकारच्या वकीलांकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलावी लागली. 

Aug 1, 2020, 07:55 AM IST

विद्यार्थ्यांकडून केंद्र सरकारचा निषेध; पहाटे चार वाजता मोदींची काकड आरती

विद्यार्थ्यांसाठी 'मन की बात' बोलणारे माननीय प्रधानमंत्री मोदी आज गप्प का आहेत ? 

Jul 31, 2020, 10:08 AM IST

कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय- राहुल गांधी

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या UGC भूमिकेमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. 

Jul 10, 2020, 03:54 PM IST

'तुमच्या अहंकारामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान नको', भाजपचा सरकारवर निशाणा

अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत युजीसीने गाईडलाईन्स दिल्यामुळे परीक्षांबाबतचा गोंधळ पुन्हा वाढला आहे. 

Jul 8, 2020, 11:16 PM IST

राजकारण करायला निवडणुका आहेत, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको- उदय सामंत

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने UGC छेद दिला आहे. 

Jul 7, 2020, 06:57 PM IST

'सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचं लॉजिक काय, तेव्हा कोरोनाची साथ संपणार आहे का?'

परीक्षा घ्यायच्याच होत्या तर मग कोरोना केसेस कमी असताना घ्यायच्या होत्या. 

Jul 7, 2020, 03:40 PM IST