द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तसेच दोन्ही संघातील क्रिकेटपटू कायम आहेत. 

Updated: Jul 8, 2017, 02:57 PM IST
द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय title=

लेसिस्टर : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तसेच दोन्ही संघातील क्रिकेटपटू कायम आहेत. 

भारतीय महिला संघाने यापूर्वीचे चारही सामने जिंकलेत. त्यामुळे मिताली राज आणि संघाचा आत्मविश्वास दुणावलाय. त्यामुळे विजयी पंचक साजरे करण्याच्या दृष्टीने टीम इंडिया मैदानात उतरेल.

चार विजयानिशी पॉईंटटेबलमध्ये भारताने दुसरे स्थान मिळवलेय. भारताने इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि श्रीलंकेला हरवले.