श्रीलंकेला जिंकण्यासाठी अजून २९१ रन्सची गरज

इंडिया आणि श्रीलंका यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू असून आज शेवटचा दिवस आहे.

Updated: Dec 6, 2017, 12:09 PM IST
 श्रीलंकेला जिंकण्यासाठी अजून २९१  रन्सची गरज  title=

दिल्ली : इंडिया आणि श्रीलंका यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू असून आज शेवटचा दिवस आहे.

लंच ब्रेक पर्यंत श्रीलंकेच्या ११९ वर ४ विकेट्स गेल्या असून त्यांना जिंकण्यासाठी अजूनही २९१ रन्सचे अशक्यप्राय आव्हान आहे.

भारताची पकड मजबूत

 भारत या मालिकेत १-० असा आघाडीवर असून तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारताची पकड मजबूत पाहायला मिळत आहे.