नोकरी : सरकारी कार्यालयांत 2629 जागांसाठी भरती!

महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास विभागात भरती जाहीर करण्यात आलीय

Updated: Aug 12, 2014, 01:11 PM IST

मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास विभागात भरती जाहीर करण्यात आलीय. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाची परिणामकारकरित्या अंमलबजावणी करण्यासाठी केवळ तात्पुरत्या स्वरुपात आणि कंत्राटी पद्धतीनं राज्य विभाग आणि जिल्हा स्तरावरील तब्बल 2629 पदांची भरती होतेय. यासाठी तुम्ही 25 ऑगस्ट 2014 पर्यंत अर्ज दाखल करू शकता.

अधिक तपशील मिळवण्यासाठी www.maharashtra.gov.in किंवा http://rdd.maharashtra.gov.in वर संपर्क साधा... 


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.