भारताने टॉस जिंकला, फलंदाजीचा निर्णय

भारत वि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Oct 9, 2016, 09:30 AM IST
भारताने टॉस जिंकला, फलंदाजीचा निर्णय title=

इंदूर : भारत वि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

कानपूर आणि कोलकाता कसोटी जिंकलेला भारतीय संघ निर्भेळ यश मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. तब्बल दोन वर्षांनी भारताचा सलामीवीर गौतम गंभीर संघात पुनरागमन करतोय.

पाहा लाईव्ह स्कोर