मानवी लघवी पिकांसाठी उपयुक्त, गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला

शेतकऱ्यांनी त्यांची लघवी गोळा करून पिकांना द्यावी. त्यामुळं शेती उत्पादन वाढेल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. 

Updated: May 4, 2015, 10:51 PM IST
मानवी लघवी पिकांसाठी उपयुक्त, गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला title=

नागपूर: शेतकऱ्यांनी त्यांची लघवी गोळा करून पिकांना द्यावी. त्यामुळं शेती उत्पादन वाढेल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. 

नागपुरात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

अशाच प्रयोगातून दिल्लीतल्या स्वतःच्या सरकारी बंगल्यात बाग फुलवल्याची माहिती गडकरींनी दिलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.