'काहे दिया परदेस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जय आणि आदिती या जोडीची कहाणी असलेली 'का रे दुरावा' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय.

Updated: Mar 8, 2016, 12:45 PM IST
'काहे दिया परदेस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला title=
सौजन्य - ट्विटर

मुंबई : जय आणि आदिती या जोडीची कहाणी असलेली 'का रे दुरावा' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय. या मालिकेच्या जागी आता 'काहे दिया परदेस' ही मालिका येतेय.

येत्या २८ मार्चपासून रात्री नऊ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. मराठमोळी मुलगी आणि हिंदी भाषिक मुलांच्या नात्याची ही कहाणी आहे. ही अनोखी कहाणी प्रेक्षकांना किती आवडते हे मालिका आल्यानंतरच कळेल. 

पाहा काय आहे ही मालिका