१ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते-भागवत

मधल्या १ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते, असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 25, 2016, 05:16 PM IST
१ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते-भागवत title=

नागपूर : भारतीय समाज हा ५ हजार वर्षांपूर्वी सत्तेवर होता आणि पुढे ५ हजार वर्षानंतरही असेल. मधल्या १ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते, असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. 

नागपूरमधील 'धर्मसंस्कृती महाकुंभ' या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रेरणा संगम या कार्यक्रमात शंकराचार्य आणि सैनिकांच्या हस्ते वीर नारींचा सत्कारही करण्यात आला.