जिलेबी चक्रव्यूव्हमध्ये १५ नक्षलवादी ठार

 छत्तीसगडमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलावाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १५ नक्षलींना ठार केल्याचा दावा करण्य़ात येत आहे. दरम्यान एकाही नक्षलवाद्यांचा मृतदेह सापडलेला नाही.

Updated: May 17, 2017, 05:32 PM IST
जिलेबी चक्रव्यूव्हमध्ये १५ नक्षलवादी ठार title=

रायपूर : छत्तीसगडमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलावाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १५ नक्षलींना ठार केल्याचा दावा करण्य़ात येत आहे. दरम्यान एकाही नक्षलवाद्यांचा मृतदेह सापडलेला नाही.

केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाचे विशेष महानिर्देशक कुलदीप सिंहने १७ मे रोजी, बुरकापूल हल्ल्यानंतर नक्षल प्रभावित भागात सतत कारवाई केली जात आहे. 

या महिन्यात १२ ते १६ दरम्यान नक्षलवाद्यांविरोधात मोठं अभियान चालवलं गेलं. ज्यात सीआरपीएफ, जिल्हा दल, डीआरजी, एसटीएफचे जवान सामिल होते. अभियानादरम्यान जवानानी १५ नक्षलींना ठार केल्याचा दावा केला जात आहे.