तटरक्षक दलाने ५ पाकिस्तानी बोटीसह २६ लोकांना घेतलं ताब्यात

भारताच्या तटरक्षक दलाने ५ जहाजांवरील २६ लोकांना अटक केली आहे. 

Updated: Dec 19, 2016, 10:32 PM IST
तटरक्षक दलाने ५ पाकिस्तानी बोटीसह २६ लोकांना घेतलं ताब्यात title=
coast guard

गांधीनगर : भारताच्या तटरक्षक दलाने ५ जहाजांवरील २६ लोकांना अटक केली आहे. 

गुजरातमधील जखाऊमध्ये भारताच्या क्षेत्रात आलेल्या या ५ बोटी भारतीय सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतल्या आहेत. या बोटींमधील २६ लोकांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. या बोटी पाकिस्तानातून आल्या असल्याचा संशय आहे.