wwc 2017

भारताचे श्रीलंकेसमोर २३३ धावांचे लक्ष्य

महिलांच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या चौथ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून श्रीलंकेसमोर २३३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.  भारताकडून दीपाली शर्मा आणि कर्णधार मिथाली राज यांनी अर्धशतकी खेळी केली. 

Jul 5, 2017, 06:58 PM IST