water problem in aurangabad

औरंगाबादमध्ये कचऱ्यानंतर पाणी समस्या, टॅंकर पाणीपुरवठा बंद

औरंगाबाद महापालिकेकडून गेल्या ३५ दिवसांपासून कचरा प्रश्न सुटला नाही. त्यात आता आजपासून शहरातील काही भागात ८० टँकरनं होणारा पाणीपुरवठा बंद पडलाय. 

Mar 23, 2018, 08:15 PM IST