venkaih naidu

'...जो युद्ध करेल त्यांना सोडणार नाही - वेंकैया नायडू

केंद्रीय मंत्री वेंकैय्या नायडू यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, सरकारला युद्ध नको आहे पण जो युद्ध करेल त्याला आम्ही सोडणार नाही. नायडू यांच्या या वक्तव्यानंतर लक्षात येईल की भारत-पाकिस्तान संबंध किती तणावात आहेत.

Oct 5, 2016, 02:02 PM IST