three killed

रत्नागिरीतील चार अपघातांत तीन ठार, १९ जखमी

रत्नागिरी जिल्हयात वेगवेगळ्या चार अपघातांत तीन ठार तर १९ जण जखमी झालेत. मुंबई-गोवा महामार्गावर रात्री उशिरा लवेल येथे झालेल्या अपघातात सार्वजनिक बांधकाम खात्यातील एका अधिकाऱ्यांचा मृत्यू ओढवला. तर चार जण गंभीर जखमी आहे. तर दुसऱ्या एका अपघात दोन जण ठार झालेत. चार अपघातांत १९ जण जखमी झालेत.

Nov 22, 2014, 11:25 AM IST

मंथनची विंडो सीटची विनंती शेवट ठरली...

मुंबई-गोवा महामार्गावर आगवे येथे लक्झरी बस उलटून दहा वर्षीय मंथनसह तिघेजण ठार झालेत. तर २२ जण जखमी झाले. मुंबईत एक अन्य प्रवाशी बसला होता. मात्र, बोलक्या मंथनने त्यांना विनंती करून विंडो सीट मिळवली होती. या विंडो सीटने मंथनचा घात केला.

May 26, 2013, 08:22 AM IST