the study

Liquor Ban | दारूबंदी करून काय साध्य झालं? मंत्रिमंडळात चर्चा होणार

राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात 2015 पासून दारूबंदी ( liqure ban ) सुरू आहे. या दारूबंदीचा खरंच फायदा झाला आहे का? याबाबत लोकांच्या काय भावना आहेत याबाबत राज्य सरकारने उच्चस्तरीय अभ्यास समिती नेमली होती. या समितीने सविस्तर अभ्यास करून आपला अहवाल सादर केला आहे. 

Mar 11, 2021, 09:36 AM IST