terrible effects of drought in maharashtra

पाण्यामुळे मुलांची लग्न जुळेनात; महाराष्ट्रातील दुष्काळाचा भयानक परिणाम

वाढत्या तापमानामुळं राज्यात पाणीटंचाईचं संकट घोंघावतंय. हिंगोली जिल्ह्यात तर ही परिस्थिती अधिकच बिकट असून एका गावानं पाणी चोरी होऊ नये म्हणून चक्क पाणी कुलूप बंद करून ठेवलंय. तर, मुलांची लग्न जुळणेही कठिण झाले आहे. 

May 29, 2024, 08:05 PM IST