team indias defeat

भारताच्या पराभवानं मी खूप खूश आहे - रामगोपाल वर्मा

भारताचा ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे जिकडे संपूर्ण देश शोकाकुल झालाय. गतवर्षीचा वर्ल्डकप विजेती टीम इंडिया वर्ल्डकपच्या रेसमधून बाहेर पडलीय. अशात भारताच्या पराभवामुळं भारतीय फॅन्स ट्विटरवर बरसतायेत.

Mar 26, 2015, 06:46 PM IST