stokes controversy

भाजपची सत्ता आल्यावर बिहारी मुलींशी लग्न लावून देऊ

'हरियाणामध्ये भाजप सत्तेत आली तर राज्यातील तरुणांची लग्न बिहारी मुलींशी लावून देऊ. हरियाणातील एकाही तरूणाला लग्नाशिवाय राहू देणार नाही', असं वादग्रस्त वक्तव्य भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओम प्रकाश धनखड यांनी केलंय. या वक्तव्यानंतर धनखड यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होतेय. 

Jul 6, 2014, 10:03 PM IST