shri shri ravishankar 0

नागपूरला देशाची राजधानी करा

दिल्लीत वाढलेल्या प्रदुषणामुळे नागपूरला देशाची राजधानी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा सल्ला दुसरा तिसरा कोणी दिला नसून चक्क अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनीच दिला आहे.

Nov 18, 2017, 10:25 PM IST