shoaib akthar

'पाकिस्तान फायनलमध्ये भारताविरुद्धच्या पराभवाचा बदला घेणार'

आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक चांगलाच निराश झालाय. मात्र असे असले तरी फायनलमध्ये पाकिस्तान भारताविरुद्धच्या पराभवाचा बदला घेईल असे त्याला वाटते. 

Mar 1, 2016, 04:05 PM IST