shifted to pune

दोन वाघ पुण्याला, इतर वाघ शिवत नाही अन्न पाण्याला

प्रदीर्घ सहवासानंतर कुणाचीही ताटातूट झाली, तर काही दिवस जीवाला चैन पडत नाही. हीच भावना प्राण्यांमध्येही आहे. मुके प्राणी ही भावना आपापल्या परीने व्यक्त करतात. औरंगाबाद पालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील दोन वाघांना शनिवारी रात्री पुण्याला हलविल्यापासून बारा वाघांनी अन्नपाणी सोडून दिले आहे.  

Apr 13, 2015, 07:34 PM IST