right recall

जनतेला मिळायला हवा 'राईट टू रिकॉल'चा अधिकार: वरूण गांधी

भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राईट टू रिकॉलचा मुद्दा चर्चेत आला आहे. जनतेला राईट टू रिकॉलचा अधिकार मिळायला हवा. तसेच, राजकारणात असलेल्या व्यक्तिंनी घराणेशाहीच्या किंवा जात, धर्माच्या जीवावर नव्हे तर, आपल्या कार्याच्या जोरावर निवडून यायला हवे, असे मत वरून गांधी यांनी व्यक्त केले आहे.

Nov 11, 2017, 06:42 PM IST

राजस्थानात पहिल्यांदा वापरला 'राइट टू रिकॉल'

राजस्थानच्या मांगरोल नगरपालिकाचे अध्यक्षाला पुन्हा पदावरून खाली उतरविण्यासाठी जनमत चाचणी करण्यात आली.

Dec 12, 2012, 09:46 PM IST

राइट टू रिकॉल अशक्य- अडवाणी

झी २४ तास वेब टीम, मुंबई

Nov 5, 2011, 11:26 AM IST