ravis shashri

रवि शास्त्री यांची निवड योग्य - विराट कोहली

बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयने केलेली शास्त्री यांची निवड योग्य असल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे. माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री यांची उपस्थिती संघासाठी नेहमी प्रेरणादायी ठरत असल्याचेही विराट कोहलीने म्हटले आहे.

Jun 2, 2015, 11:27 PM IST