progress

'महाराष्ट्राच्या विकासात कच्छींचा मोठा हातभार' - पवार

कच्छी बांधवांनी आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर सर्वच क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासात देखील कच्छी बांधवांनी मोठा हातभार लावला असल्याचे गौरवोउद्घार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. पवार बुधवारी दादरच्या योगी सभागृहात कच्छ शक्ती मासिकाच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते.

Jun 19, 2015, 07:12 PM IST