preferido

राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात स्मारकांना प्राधान्य

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे आणि दृष्टीपत्रे जाहीर केलीत. महाराष्ट्राचा भविष्यातला चेहरा कसा असेल, याचं प्रतिबिंब खरं तर या जाहीरनाम्यांमध्ये उमटायला हवा होता. पण राजकीय पक्षांना नागरिकांच्या सोयीसुविधांची चिंता कमी  आणि पुतळ्यांची जास्त काळजी लागून राहिलीय.

Oct 11, 2014, 03:18 PM IST