nagpur adhiveshan

हिवाळी अधिवेशन - शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक

  नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेऊन आलोय. मुख्यमंत्र्यांनी या स्टॅम्प पेपरवर ४१ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली असे लिहून द्यावं, असं आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यानी दिलं.

Dec 11, 2017, 08:48 PM IST