mumbai pune express way

गेल्या वर्षी एक्सप्रेस वेवर ११४७ अपघात

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांचा अतीवेग आणि मानवी चुका या बाबी प्रामुख्याने जीवघेण्या ठरत आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे ही महत्वाची शहरं अवघ्या काही तासांच्या अंतरांनी जोडली गेली. मात्र वाहनांचा अतिवेग आणि मानवी चुकांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय.

Jan 1, 2013, 06:43 PM IST