marathi minister

मराठी मंत्र्यांवर पंतप्रधान मोदींचा भरवसा कायम

हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून जात असल्याचा अनुभव पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाला आला आहे. केंद्रात सध्या घाम गाळणा-या मंत्र्यांची गरज आहे. पहिल्या पाच वर्षात विकासाची कामे करून दाखविली तरच जनता पुन्हा एकदा मोदींच्या झोळीत मते टाकणार आहेत. या परिक्षेत महाराष्ट्रातील मंत्री अव्वल गुणांनी पास झाल्याचे दिसतेय. केंद्रीय मंत्रालयात असलेल्या मराठी मंत्र्यांची कामगिरी चांगली असल्यामुळेच ते मंत्रीमंडळात कायम राहणार आहेत.

Sep 2, 2017, 07:35 PM IST