maharashtra hsc results

राज्याचा बारावीचा निकाल दोन टक्क्यांनी घसरला

नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. ९२.३६ टक्के विद्यार्थीनी तर, एकूण ८८.४१ विद्यार्थी इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. 

May 30, 2018, 12:45 PM IST

HSC Result : कोकण विभाग राज्यात अव्वल, नाशिकचा सर्वात कमी निकाल

राज्यातील बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.  

May 30, 2018, 11:32 AM IST