let terrorists

काश्मीरात पुन्हा घातपाती कारवाया घडवण्याचा पाकिस्तानचा कट... भारताचे 3 बडे अधिकारी शहीद

काश्मीरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय लष्कर आणि पोलीस दलाचे 3 बडे अधिकारी शहीद झाले.  टीआरएफ अर्थात द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी संघटनेनं या चकमकीची जबाबदारी घेतलीय. पाकिस्तानच्या पाठिंब्यानं टीआरएफ कशी पुन्हा एकदा सक्रीय झालीय.

Sep 14, 2023, 10:55 PM IST

पुलवामात ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सैन्याला यश आले आहे. लितर गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.. यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालून कारवाईला सुरुवात केली.

Oct 14, 2017, 09:48 AM IST