jairam ramesh toilet remark draws protest

`मंदिरांपेक्षा शौचालय महत्त्वाचं`... जयराम रमेश वादात

देशात मंदिरांपेक्षा शौचालयं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी केलंय. निर्मल भारत यात्रेचा शुभारंभ रमेश यांनी केला. त्यावेळी ते बोलत होते.

Oct 7, 2012, 03:12 PM IST